शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Dhirendra Shastri : बागेश्वर सरकार कशी ओळखतात लोकांच्या मनातील गोष्ट; समोर आलं बाबांचं सर्वात मोठं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:44 IST

मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील ग्राम गडमध्ये असलेले बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) देशभरात प्रसिद्ध झाले आहे. बागेश्वर धामच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि यासाठी आपला नंबरही लावतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न आहे की, बाबा लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात?

रायपूर - बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री लोकांच्या मनातील गोष्टी ओळखतात, असा दावा केला जातो. बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात संधी मिळाली तर नशीब बदलते, अशी लोकांची भावना आहे. महाराज लोकांच्या समस्या न सांगताच ओळखतात आणि त्या त्यांना सांगतात. याचवेळी ते एका कागदावर समस्येचे समाधान लिहून आपली समस्या लवकरच दूर होईल असे सांगतात.

मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील ग्राम गडमध्ये असलेले बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) देशभरात प्रसिद्ध झाले आहे. बागेश्वर धामच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि यासाठी आपला नंबरही लावतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न आहे की, बाबा लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात?

बागेश्वर सरकारचा दावा आहे, की त्यांच्याजवळ अशी शक्ती आहे की, ते लोकांच्या मनातील गोष्ट ओळखू शकतात. ते सांगतात की त्यांच्याकडे वरून कनेक्शन आहे. त्यांना वरूनच सिग्नल मिळतो. ते या सिंग्नलच्या माध्यमानेच लोकांच्या मनात काय सुरू आहे? हे ओळखतात. बागेश्वर महाराजांच्या याच शक्तींमुळे बागेश्वर धाममध्ये जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढू लागली आहे.

...पण कशी ओळखतात मनातील गोष्ट?बागेश्वर महाराज लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात? हा एक मोठा प्रश्न आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही तज्ज्ञांचा दावा आहे की, ही एक कला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर त्याच प्रकारचे भाव येत असतात, जे काही लोक समजू शकतात. जसे, दृष्टी नसलेले लोक ब्रेल लिपीच्या सहाय्याने काहीही वाचू शकतात. तसेच काही मेंटॅलिस्ट देखील असतात, जे लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचू शकतात. जगभरात असे अनेक मेंटॅलिस्ट आहेत. जे अशा पद्धतीने लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचू शकतात अथवा ओळखू शकतात.

हाव-भाव आणि शारीरिक हालचालींशिवाय, समोरच्या व्यक्तीचा व्यवहार कसा आहे? याच बरोबर त्याच्या बोलण्याची पद्धत कशी आहे? हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत असते. जर एखाद्याला मेंटॅलिस्ट आर्ट येत असेल, तर ती व्यक्तीही अशा पद्धतीने दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणू शकते. याच पद्धतीने काही लोकांकडे सम्मोहन कलाही असते, तेही लोकांच्या मनातील काही गोष्टी सहजपणे ओळखू शकतात.

टॅग्स :HinduismहिंदुइझमMadhya Pradeshमध्य प्रदेश