शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी रूममध्ये गेले पती-पत्नी, सकाळी बेडवर आढळले दोघांचे मृतदेह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 16:13 IST

या दोघांचेही मृतदेह त्यांच्या रूममध्ये बेडवर आढळून आले. या घनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

बहराइच - उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समो आली आहे. येथील प्रताप आणि पुष्पा यांचे लग्न झाले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. या दोघांचेही मृतदेह त्यांच्या रूममध्ये बेडवर आढळून आले. या घनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  लग्नाच्या पहिल्या रात्रीत पती-पत्नींचा संशयास्पद मृत्यू होऊनही कुटुंब शवविच्छेदनास तयार नव्हते. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर, ते शवविच्छेदनासाठी तयार झाले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये आले आहेत. आता पोस्टमॉर्टमनंतर मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल.

यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानजय सिंह म्हणाले, ज्या ठिकाणी मृतदेह आढळले त्या ठिकाणी उलटीही होती. यामुळे प्राथम दृष्ट्या हे फूड पॉयझनिंगचे प्रकरण वाटते. यासंदर्भात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. 

रूममध्ये बेशुद्धावस्थेत पडून होते पती-पत्नी -कैसरगंज कोतवाली भागातील गोडहिया क्रमांक चार येथील रहिवासी प्रतापचे (23) लग्न गोडहिया क्रमांक तीन गुल्लनपुरवा गावच्या पुष्पा सोबत 30 मे रोजी झाले होते. 30 मे रोजी गोडहिया क्रमांक चारमध्ये वरात गेली होती. ती 31 मे रोजी आनंदात गावात पोहोचली. रात्रीच्या सुमारास पती-पत्नी आपल्या गावी पोहोचले. रात्री उशीरा या नवदाम्पत्याने आपली रूम बंद केली. गुरुवारी सकाळी या दाम्पत्याने दरवाजा उघडलाच नाही, तर कुटुंबातील लोक गडबडले. 

यानंतर, सर्वांनी रूम मद्ये पाहिले तर पुष्पा आणि प्रताप दोघेही बेशुद्धावरस्थेत पडलेले होते. या सर्वांनी काही प्रयत्न करून दरवाजा उघडला तर दोघेही मृतावस्थेत पडलेले होते. यानंतर मुलाकडील लोकांनी मुलीकडच्या लोकांना घटनेची माहिती दिली. यावर दोन्ही कुटुंब एकत्रत आले. या घटनेनंतर गावात सन्नाटा पसला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसmarriageलग्नDeathमृत्यू