शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

“काँग्रेसमध्ये राहून मी २२ वर्षे वाया घालवली..,” आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 23:29 IST

काँग्रेसमध्ये राहून तुम्ही कायम एकाच कुटुंबाची पूजा करत असता, पण भाजपात तुम्ही देशाला पूजता, असं वक्तव्य आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलं.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला होता. दरम्यान, बोलताना त्यांनी आपण काँग्रेसमध्ये २२ वर्षे वाया घालावली असं मोठं वक्तव्य केलं. काँग्रेसमधून भाजपत येणं हे कोणती विचारधारा बदलण्यासारखं नव्हतं. काँग्रेसमध्ये असताना तुम्ही एका कुटुंबाची पूजा करता, परंतु भाजपत तुम्ही संपूर्ण देशाला पूजता, असं ते म्हणाले. हिमंता बिस्वा सरमा यांनी २०१५ मध्ये काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर पक्षानं विजयानंतर त्यांना आसामचं मुख्यमंत्री केलं.

“सामान्यतः हिंदू दंगलीत सहभागी होत नाहीत,” असं वक्तव्य सरमा यांनी यावेळी बोलताना केलं. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

लव्ह जिहादवरही भाष्यआसामच्या मुख्यमंत्र्यांनी लव्ह जिहादवरही मोठं वक्तव्य केलं. “लव्ह जिहाद हे आजच्या समाजातील मोठं सत्य आहे. याला नाकारता येणार नाही. राष्ट्रीय दृष्टीकोनातून लव्ह जिहाद हा एक मोठा मुद्दा आहे. श्रद्धा वालकर प्रकरणही लव्ह जिहादचाच परिणाम आहे. आरोपी अफताबनं पॉलिग्राफ टेस्टमध्ये ही गोष्ट मानली की श्रद्धाला मृत्यूनंतर जन्नत मिळेल. त्याच्या या वक्तव्याबद्दल अनेक मीडिया रिपोर्ट्सही आहेत,” असेही ते म्हणाले.

टॅग्स :Assamआसामcongressकाँग्रेस