शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

मरण पत्करेन पण आता भाजपासोबत हातमिळवणी नाही; मुख्यमंत्री नितीश कुमार स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 12:55 PM

भाजपसोबत परत जाण्याच्या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

नवी दिल्ली-

भाजपसोबत परत जाण्याच्या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. आपण आता भाजपसोबत कधीही जाऊ शकत नाही. एकवेळ मरण पत्करणं मान्य आहे, पण भाजपसोबत जाऊ शकत नाही, असं नितीश कुमार म्हणाले. त्यामुळे जे लोक भाजपासोबत पुन्हा जाणाच्या हवेतील चर्चा करत आहेत, त्यांनी आता अशा चर्चा करणं थांबवावं. कारण आता भाजपसोबत जातील असा प्रश्नच उद्भवत नाही, असंही नितीश कुमार म्हणाले. विशेष म्हणजे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा न जाण्याचा निर्धार केला आहे.

भाजपच्या या प्रस्तावाला उत्तर देताना नितीश कुमार यांनी हे विधान केलं आहे. यासोबतच नितीश कुमार यांनी भाजपवर लालू प्रसाद यादव यांना अडकवल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे, बिहार भाजप युनिटचे अध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले की, संपूर्ण राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

नितीश यांच्याकडून धोका आता पुन्हा नाही- जयस्वालबिहारचे मुख्यमंत्री कुमार यांचा पक्ष जनता दल-युनायटेड (JDU) ने भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. संजय जयस्वाल म्हणाले, “आम्ही नितीश कुमार यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याच्या पक्ष कार्यकर्त्यांमधील अफवा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांची वृत्ती कधी इकडे तर कधी तिकडे अशी राहिली आहे, पण आम्ही पुन्हा त्यांच्याकडून फसणार नाही"

नितीश यांनी पंतप्रधानांचा विश्वास तोडला - जयस्वालसंजय जयस्वाल म्हणाले, नितीश कुमार हे काही लोकप्रिय नाहीत. जेडीयूने २०२० च्या विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली, तर आमची कामगिरी चांगली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णय घेऊन औदार्य दाखवले आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण, नितीश कुमार सवयीनं अविश्वासू आहेत. नितीश कुमार यांनी पंतप्रधानांनी टाकलेल्या विश्वासाचा गैरवापर केला. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार