शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
4
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
6
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
7
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
8
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
9
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
10
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
11
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
12
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
13
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
14
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
15
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
16
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
17
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
18
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
19
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
20
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 6:12 PM

Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर केवळ ४८ तासांच्या आत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल, असं विधान केलं आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक राज्यांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्याने सत्तांतराबाबत इंडिया आघाडीतील घटक पक्ष आणि नेत्यांना असलेल्या अपेक्षा वाढल्या आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर केवळ ४८ तासांच्या आत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल, असं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दिसेल्या मुलाखतीमध्ये जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीला २७२ पेक्षा अधिक जागा मिळतील  असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर सध्या एनडीएमध्ये असलेले पक्षही इंडिया आघाडीत दाखल होतील, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. मात्र या पक्षांना आघाडीत घ्यायचं की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसचे हायकमांड घेतील.  

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या एनडीएमधील नेत्यांना इंडिया आघाडीचे दरवाजे उघडे असतील का, असं विचारलं असता जयराम रमेश म्हणाले की, नितीश कुमार हे पलटी मारण्यात पटाईत आहेत. तर चंद्राबाबू नायडू हे २०१९ मध्ये काँग्रेससोबत होते. इंडिया आणि एनडीए आघाडीमध्ये दोन आयचं अंतर आहे. त्यातील एक आय म्हणजे इंसानियत आणि दुसरा आय म्हणजे इमानदारी. ज्या पक्षांच्या मनात इमानदारी आणि इन्सानियत आहे, मात्र जे पक्ष एनडीएमध्ये आहेत, ते इंडिया आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच जनतेचा कौल मिळाल्यानंतर सत्तेवर येणारं सरकार हे हुकूमशाह नाही, तर जनतेचं सरकार असेल.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीprime ministerपंतप्रधान