शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

२२ जानेवारीचा योग चुकला असता तर ५० वर्षे थांबावे लागले असते; वाल्मिकी समाजाच्या धर्मगुरुंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 4:40 PM

अद्वैती महाराज यांचे रामनगरमध्ये स्वागत करण्यात आले. वाल्मिकी समाजाचे आयोध्येत अद्वैती महाराजांनी प्रतिनिधित्व केले होते.

अयोध्येच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमातून परतताच वाल्मिकी समाजाच्या धर्मगुरुंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जर २२ जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली नसती तर आणखी ५० वर्षे यासाठी थांबावे लागले असते असे डॉ. देव सिंह अद्वैती महाराज यांनी म्हटले आहे. 

अद्वैती महाराज यांचे रामनगरमध्ये स्वागत करण्यात आले. वाल्मिकी समाजाचे आयोध्येत अद्वैती महाराजांनी प्रतिनिधित्व केले होते. बुधवारी झालेल्या त्यांच्या स्वागत कार्यक्रमात अद्वैती महाराज यांनी २२ जानेवारीलाच राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का केली गेली याचे कारण सांगितले आहे. 

२२ जानेवारीलाच असा योग बनत होता जो अत्यंत योग्य होता. जर हा योग चुकला असता तर आपल्याला आणखी ५० वर्षे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी वाट पहावी लागली असती. कित्येक वर्षांपासून पाहत आलेले स्वप्न पूर्ण होण्यास आणखी वेळ लागला असता, असे अद्वैती महाराजांनी सांगितले. 

महर्षी वाल्मिकींबद्दलही महाराजांनी समाजातील लोकांशी सीतावणीत चर्चा केली. 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक करण्यात आला. त्यासोबतच भगवान श्रीराम अयोध्या नगरीत विराजमान झाले आहेत. त्यांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. ही गर्दी नियंत्रित करताना प्रशासनाची धावपळ उडाली आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या