शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

एखादं युद्ध झाले तर भारत जिंकेल : राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 2:36 PM

पाकव्याप्त काश्मीरला परत घेण्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, पीओके भारताचा भाग असून, तो भारतातच राहील, असेही ते म्हणाले.

जम्मू : आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारा कोणीही असूद्या, भारत चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवारी येथे म्हणाले. जर एखादे युद्ध झाले तर भारत विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पाकव्याप्त काश्मीरला परत घेण्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, पीओके भारताचा भाग असून, तो भारतातच राहील, असेही ते म्हणाले. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. जर एखाद्या विदेशी शक्तीने आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले आणि युद्ध झाले तर आम्ही विजयी होऊ. भारताने १९४७ नंतरच्या सर्व युद्धांत पाकिस्तानला हरविले. दोन दशकांहून अधिक काळापासून हजारो आघातांनी भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न त्याने केला. दरवेळी आमच्या शूर सैनिकांनी भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही, हे दाखवून दिले.

तिन्ही संरक्षण दलांची संयुक्त थिएटर कमांड लष्करी दलांतील समन्वय वाढविण्यासाठी तिन्ही संरक्षण दलांची संयुक्त थिएटर कमांड स्थापन करण्याची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी येथे केली. लष्करी उपकरणांचा जगातील सर्वांत मोठा आयातदार असलेला भारत आता वेगाने त्याचा निर्यातदार बनतोय, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndian Armyभारतीय जवान