शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

आयआयटी, आयआयएमही सोडतात विद्यार्थी

By admin | Published: August 17, 2016 4:38 AM

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी लक्षावधी विद्यार्थी

बंगळुरू : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी लक्षावधी विद्यार्थी प्रचंड धडपडत असताना या संस्थेतील शिक्षण मध्येच सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही प्रमाणही काही कमी नाही. मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी दाखविलेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१६ या कालावधीत देशातील १६ आयआयटीमधूनच सोडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १,७८२ तर १३ आयआयएमला अभ्यासक्रम पूर्ण न करताच निरोप दिलेल्यांची संख्या १०४ आहे. सन २०१५-२०१६ मध्ये आयआयएम-बंगळुरूचा मध्येच चार विद्यार्थ्यांनी निरोप घेतला तर हीच संख्या त्याआधीच्या वर्षी दोन होती. या प्रतिष्ठित संस्थेत शिकत असताना मध्येच शिक्षण सोडू नये, म्हणून सरकार अनेक उपाय योजत असल्याची माहिती पांडे यांनी दिली होती. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर अगदी सुरवातीच्या टप्प्यातच पाठिंबा आवश्यक असतो. शिक्षणाचे दडपण हलके करण्यासाठी त्यांना मदतही केली जाते, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)