शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

हृदयद्रावक! दोन मुलींनंतर पुन्हा 'जुळ्या' मुली झाल्या अन् शेतकरी बापानं संपवलं जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:13 PM

मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बालाघाट : मध्य प्रदेशातील बालाघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला दोन जुळ्या मुली झाल्याने त्याने आत्महत्या केली. खरं तर मृत बापाने वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून जीवन संपवले. लक्षणीय बाब म्हणजे त्याला आधी दोन मुली असल्याने तो तणावाखाली होता. त्याच्या पत्नीची ही तिसरी प्रसूती होती आणि यावेळी मुलगा होण्याची त्याला अपेक्षा होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागे कौटुंबिक वादाचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

माहितीनुसार, आत्महत्येची ही घटना 18 जानेवारी रोजी घडली आहे. एक व्यक्ती सतत मोबाईलवर बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोबाईलवर बोलत असताना त्याने वैनगंगा नदीत उडी घेतली. अनेकांनी त्याला नदीत उडी मारताना पाहिले. हा प्रकार पाहताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. याठिकाणी पोलीस आणि होमगार्ड नदीत तरुणांचा शोध घेत होते. रात्रीही होमगार्डने अनेक तास शोधमोहीम राबवली. मात्र, तरुणाचा मृतदेह सापडला नाही.

... म्हणून होता तणावातपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी पुन्हा मृतदेह शोधण्यास सुरूवात केली असता दुपारी 12.15 च्या सुमारास मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढताच पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यास सुरुवात केली. यादरम्यान या तरुणाचे नाव वासुदेव पटले असल्याची माहिती मिळाली.  तपासात पोलिसांना वासुदेवला दोन मुली असल्याचे समोर आले. 18 जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीने पुन्हा दोन मुलींना जन्म दिला. ही बाब समजल्यामुळे तो तणावात होता. खरं तर मृत व्यक्ती त्याच्या आई वडिलांना एकुलता एक होता. त्याला तीन बहिणी असून त्या विवाहित आहेत. वासुदेव शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करायचा.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस