शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मदार ‘अँटी इन्कम्बन्सी’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:16 IST

विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही.

रवी टाले - डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावर, तर सत्तेची स्वप्ने बघत असलेल्या काँग्रेसची ‘अँटी इन्कम्बन्सी’वर असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही. राज्याने उण्यापुऱ्या दोन दशकांत तब्बल दहा मुख्यमंत्री बघितले. गत निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत लाभूनही पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री नशिबी आले. २०१७ मध्ये दिसली तशी मोदींची लाट यावेळी दिसत नसली तरी, त्यांचा जादुई करिश्मा कायम आहे आणि त्या बळावर यावेळीही तरून जाऊ, अशी भाजपची अपेक्षा आहे.   राज्यात एकूण १३ जिल्ह्यांत ७० विधानसभा मतदारसंघ असले, तरी त्यापैकी तब्बल ३० डेहराडून, हरिद्वार आणि उधमसिंगनगर या तीनच जिल्ह्यांत आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्याला सीमा लागून असलेल्या उधमसिंगनगर जिल्ह्यात शीख शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे आणि त्यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडUttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसBJPभाजपा