शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'समान नागरी'बाबत केंद्र फेरविचाराच्या 'मोड'मध्ये; निवडणुकीत फटका बसण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 05:46 IST

या कायद्याचे आश्वासन भाजपाच्या जाहीरनाम्यात दिले असले तरी आदिवासी समुदायाकडून त्याला विरोध होत आहे.

हरिश गुप्ता

नवी दिल्ली प्रस्तावित समान नागरी : संहितेस (यूसीसी) विविध समुदायांसह भाजपाचे मित्रपक्ष आणि या मुद्दयावर बाहेरून पाठिंबा देणारे पक्ष यांचा विरोध होत असल्यामुळे हे विधेयक कधी आणायचे, याबाबत केंद्र सरकार फेरविचार करण्याची शक्यता आहे. विधि आयोगाच्या शिफारशींनंतर हे विधेयक लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाऊ शकते.

प्राप्त माहितीनुसार, विधी आयोगाने १४ जुलैपर्यंत यावरील सूचनांसाठी वेळ दिला आहे. सूचना गोळा करून त्यावर विचारासाठी किमान १५ दिवस लागतील. या कायद्याचे आश्वासन भाजपाच्या जाहीरनाम्यात दिले असले तरी आदिवासी समुदायाकडून त्याला विरोध होत आहे. अकाली दल आणि अद्रमुकसह दक्षिणेतील अनेक राज्ये यूसीसीच्या विरोधात आहेत.

निवडणुकीत फटका बसण्याची भीतीमुस्लीम समुदायास यूसीसी अंतर्गत आणण्याचा विचार भाजप नेते करीत होते. मात्र, मुस्लिमांऐवजी इतर समुदायांकडूनच त्याला प्रचंड विरोध होत आहे. याचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. ईशान्य भारतासह झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर अनेक राज्यांत आदिवासी समुदाय या विरोधात आक्रमक दिसत आहे.

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाCentral Governmentकेंद्र सरकार