शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

छळाच्या गुन्ह्यांत सर्वांनाच आरोपी करण्याची प्रवृत्ती वाढली; दिल्ली हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 10:24 IST

कौटुंबिक विवादांच्या गुन्ह्यांत अल्पवयीनांसह सासरच्या सर्व नातेवाइकांना गोवण्याची प्रवृत्ती महिलांमध्ये वाढत आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कौटुंबिक विवादांच्या गुन्ह्यांत अल्पवयीनांसह सासरच्या सर्व नातेवाइकांना गोवण्याची प्रवृत्ती महिलांमध्ये वाढत आहे, असे दिल्लीउच्च न्यायालयाने म्हटले आहे.

४९८ अ दाखल असल्यामुळे नोकरीत न घेण्याचे प्रकरण न्यायालयात होते. एप्रिल २०१७ मध्ये विक्रम राहुल यांची उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. नेमणुकीचा आदेश मिळण्यापूर्वीच ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांच्या वहिनीने त्यांच्या कुटुंबातील सर्वांविरुद्ध कलम ४९८ (अ) आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवला. नोव्हेंबर २०१९ मध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. यात त्यांना संशयित आरोपी परंतु सध्या खटला चालवण्याइतके पुरावे नाहीत असे दाखवण्यात आले. 

खटल्याच्या अंतिम निर्णयापर्यंत त्यांची नेमणूक प्रलंबित ठेवण्यात आली. याविरुद्ध केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात केलेले अपील फेटाळण्यात आले आणि प्रकरण हायकोर्टात पोहोचले. केवळ एफआयआरमध्ये नाव असल्याने नोकरीला अनिश्चित काळासाठी स्थगिती देऊ शकत नाही, असे मत व्यक्त करत हायकोर्टाने पीएसआय म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश दिले आणि कौटुंबिक कलहाच्या गुन्ह्यांत पतीच्या कुटुंबातील सर्वांना ओढण्याच्या प्रवृत्तीवर हायकोर्टाने टीका केली.

काय म्हणाले न्यायालय?

न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव आणि अनुप कुमार मेंदिरट्टा यांनी सांगितले की, वैवाहिक विवादाच्या संदर्भात एफआयआरमध्ये अल्पवयीन मुलांसह सर्व नातेवाइकांना गोवण्याची प्रवृत्ती महिलांमध्ये वाढत आहे. 

अशा तक्रारी पुढे कुटुंबांमध्ये निकाली काढल्या जातात आणि नंतर क्षुल्लक मुद्द्यांवरून त्या दाखल केल्याचे सांगितले जाते. ४९८ अ चा मोठ्या प्रमाणात गैरवापर यापू्र्वीही लक्षात आला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय