शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

भारतानेच घडवला उरीमधील हल्ला

By admin | Published: September 21, 2016 6:36 AM

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताविरुद्ध आरोप करीत आहे

नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताविरुद्ध आरोप करीत आहे. काश्मिरात शीख-मुस्लिम समाजात द्वेष निर्माण करण्यासाठीच भारतानेच हा हल्ला घडवून आणला, असा अजब दावा मंगळवारी पाकिस्तानने केला आहे. न्यूज इंटरनॅशनलने हे मत व्यक्त केले आहे. या वृत्तपत्राने म्हटले आहे की, काश्मिरातील मुस्लिमांच्या संघर्षाला शिखांचा पाठिंबा आहे. उरीचे हे ब्रिगेड मुख्यालय निवडण्यामागेही हेच कारण आहे. पाकच्या सुरक्षा विभागातील सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितले की, काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी शिखांनी नेहमीच मुस्लिमांचे समर्थन केलेले आहे, तर हिंदूंच्या नेतृत्वातील सरकारने अशा घडवून आणलेल्या हल्ल्यांत शीख समुदायाचे नुकसान झाले आहे. उरीच्या या हल्ल्यामागे भारताचे अनेक हेतू होते, असा जावईशोधही लावलेला आहे. काश्मिरात सुरक्षा दलाकडून ज्या हत्या होत आहेत त्यापासून जगाचे लक्ष विचलित करण्याचाही हा एक प्रयत्न आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत नवाज शरीफ यांचे महत्त्व कमी करणे आणि शीख व मुस्लिम यांच्यात द्वेष निर्माण करणे हे भारताचे हेतू आहेत, असेही यात म्हटले आहे.