शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

'भारताला दरवर्षी 35-40 लढाऊ विमानांची गरज', हवाईदल प्रमुखांनी केले अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 22:13 IST

IAF Chief On Fighter Jet: 'स्वदेशी यंत्रणा रातोरात तयार करणे कठीण आहे, पण अशक्य नाही.'

IAF Chief Marshal AP Singh: जागतिक अस्थिरतेच्या काळात प्रत्येक देशाने आपले संरक्षण क्षेत्र अधिकाधिक मजबूत करणे गरजेचे बनले आहे. भारतही सातत्याने देशाच्या सुरक्षेसाठी एकापेक्षा एक आधुनिक हत्यारांचे उत्पादन आणि आयात करत आहे. अशातच, भारताचे हवाईदल प्रमुख एपी सिंग यांनी एक मोठी मागणी केली. भारताला दरवर्षी किमान 40 ते 50 लढाऊ विमाने बनवण्याची गरज आहे. हे लक्ष्य गाठणे सोपे नाही, पण अशक्यही नसल्याचे त्यांनी म्हटले. 

चाणक्य डायलॉग्स या यूट्यूब चॅनलच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना एअर चीफ मार्शल म्हणाले की, स्वदेशी प्रणालीने जरी माझी कामगिरी थोडी कमी केली, तरी मला त्यावर पूर्ण विश्वास आहे.  स्वदेशी यंत्रणा रातोरात तयार करणे कठीण आहे, पण अशक्य नाही. यासाठी वेळ लागेल आणि त्यासाठी समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल यासाठी कोणत्याही संशोधन आणि विकास प्रकल्पासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

देशाला दरवर्षी 40 ते 50 लढाऊ विमाने तयार करावी लागतीलवायुसेना प्रमुख पुढे म्हणाले की, भारताने दरवर्षी किमान 35-40 लढाऊ विमाने तयार करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे, जेणेकरुन जुन्या विमानांच्या जागी नवीन विमाने वापरता येतील. मला माहिती आहे की, हे काम एका रात्रीत होऊ शकत नाहीत, परंतु या दिशेने आपण स्वत:ला पुढे जावे लागेल. मेक इन इंडियासाठी कोणताही खाजगी उद्योग येत असेल तर आम्ही त्यांच्या वतीने दरवर्षी 12-18 विमाने जोडू शकतो. प्रदीर्घ युद्ध लढण्यासाठी स्वदेशी संरक्षण उपकरणांच्या महत्त्वावरही त्यांनी यावेळी भर दिला. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवानIndiaभारतBJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी