शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात 6 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 6:26 PM

India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झालेल्या 6 कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली होती.

India On Pakistan: पाकिस्तानीतुरुंगात कैद असलेल्या भारतीयांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 9पाकिस्तानमध्ये कैद असलेल्या 6 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली होती, पण पाकिस्ताननेत्यांना बेकायदेशीरपणे कैदेत ठेवले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. 

आज माध्यमांशी संवाद साधताना अरिंदम बागची म्हणाले, "पाकिस्तानी तुरुंगात भारतीय कैद्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनकआहे. गेल्या 9 महिन्यांत 6 भारतीयांनी पाकिस्तानच्या ताब्यात आपले प्राण गमावले आहेत, त्यापैकी 5 मच्छिमार होते. चिंतेचीबाब म्हणजे या सर्व 6 जणांची शिक्षा पूर्ण झाली होती. इस्लामाबादमधील आमच्या उच्चायुक्ताने भारतीय कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. सर्व भारतीय कैद्यांची तात्काळ सुटका करून त्यांना भारतात पाठवावे, असे आवाहन पाकिस्तान सरकारला करण्यात आले आहे.'' पत्रकार परिषदेत त्यांनी चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरही भाष्य केले. 

चीन आणि म्यानमारचे काय?अरिंदम बागची म्हणाले, एलएसीवरील डिसइंगेजमेंटसाठी आवश्यक पावले अद्याप सुरू नाहीत. परिस्थिती सामान्य आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. काही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत, पण काही पावले अजून बाकी आहेत. म्यानमारमध्ये अडकलेल्या सुमारे 50 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतjailतुरुंगDeathमृत्यूPrisonतुरुंग