शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भारत-पाकिस्तान बॉर्डर करणार बंद - राजनाथ सिंह

By admin | Published: October 07, 2016 2:22 PM

केंद्रीय गृहमंत्रालयाने डिसेंबर 2018पर्यंत भारत-पाकिस्तानची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

जोधपूर, दि.7 - केंद्रीय गृहमंत्रालयाने डिसेंबर 2018पर्यंत भारत-पाकिस्तानची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. ही माहिती देत असताना त्यांनी 'देशाच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही', असेही स्पष्ट केले आहे. यासंदर्भात, राजनाथ सिंह यांनी भारत-पाकिस्तान सीमेलगची राज्ये राजस्थान, पंजाब, गुजरात, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. राजस्थानमधील जैसलरमेर ही बैठक घेण्यात आली. 
 
देशात घुसखोरी टाळण्यासाठी सीमेरेषेवर हायटेक सेंसर आणि लेझर तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. सीमारेषेवर वारंवार अन्य देशांकडून होणारी घुसखोरी,  विशेषतः पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देशाच्या सीमेवरील सुरक्षा आणखी वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत.