शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:53 IST

१९४० नंतर पहिल्यांदाच 'हा' आकडा ४०% पार गेला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे...

भारताने २०२४ मध्ये पवन ऊर्जा आणि सौर उर्जेपासून वीज निर्मिती करण्याच्या बाबतीत जर्मनीलाही मागे टाकत, एक मोठी झेप घेतली आहे. आता भारत या बाबतीत जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे. एका अहवालानुसार, भारताने जागतिक पातळीवर पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून १५% वीजेची निर्मिती केली आहे. भारतात कमी कार्बन स्रोतांपासून (जसे की अक्षय ऊर्जा आणि अणुऊर्जा) 40.9% विजेची निर्मिती झाली आहे. १९४० नंतर पहिल्यांदाच हा आकडा ४०% पार गेला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

आता पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. या बाबतीत भारताने २०२४ मध्ये जर्मनीलाही मागे टाकले आहे. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या जगातील एकूण विजेपैकी १५% वीज एकट्या भारताने तयार केली.

भारताची जोरदार कामगिरी - भारतात स्वच्छ स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या विजेपैकी ८% जलविद्युत आणि १०% पवन आणि सौरऊर्जेपासून तयार झाली. २०२४ मध्ये जगभरात ८५८ टेरावॅट एवढ्या स्वच्छ ऊर्जेची भर पडली. हे प्रमाण २०२२ च्या तुलनेत ४९% अधिक आहे. भारतात २०२४ मध्ये निर्माण झालेल्या एकूण वीजेपैकी ७% वीज सौर ऊर्जेपासून निर्माण झाली. २०२१ च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. याच बरोबर, भारत आता चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौरऊर्जा बाजार बनला आहे.

यासंदर्भात बोलताना एम्बरचे व्यवस्थापकीय संचालक फिल मॅकडोनाल्ड म्हणाले, "बॅटरी स्टोरेजसह सौरऊर्जा ही जागतिक ऊर्जा बदलाचा केंद्रबिंदू बनली आहे." या अहवालात ८८ देशांचा समावेश आहे. हे देश जगातील ९३% वीज मागणी पूर्ण करतात.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाGermanyजर्मनी