शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
7
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
8
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
9
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
10
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
11
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
12
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
13
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
14
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
15
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
16
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
17
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
18
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
19
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
20
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

Indian Air Strike on Pakistan: मुंबईच्या 26/11 हल्ल्यानंतरही 'एअर स्ट्राईक'साठी आम्ही सज्ज होतो, पण ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:13 AM

Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेने धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.

भारतीय सैन्याने केवळ 12 दिवसात पुलवामातील भ्याड हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यानंतर भारताने केवळ 12 दिवसात पाकिस्तानचा बदला घेत दहशतवाद्यांचं तेरावं घातल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत. देशवासियांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून भारतीय सैन्याला सॅल्यूट करण्यात येत आहे. मात्र, 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतरही अशीच कारवाई होणे गरजेचे होते, असे एका वायू सेनेच्या माजी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. तसेच, देर आए दुरुस्त आये असेही ते म्हणाले.   

भारतीय वायुसेनेने धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर, देशभरातून भारतीय सैन्याचं कौतुक करण्यात आलं. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताने केलेल्या कारवाईची दखल घेण्यात आली. मात्र, 2008 मधील मुंबई हल्ल्यानंतरही अशीच कारवाई करणे अपेक्षित होते, पण तेव्हाच्या सरकारने हे धाडस दाखवले नाही, असे वायू सेनेतील एका माजी अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय. 2008 मध्ये मुंबईवर जेव्हा 26/11 चा हल्ला झाला त्यानंतरही वायू सेनेला मुझफ्फराबाद येथील पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करायची होती. मात्र, तत्कालीन सरकारने संमती न दिल्यामुळे त्यावेळी पाकिस्तानला जशास तसं उत्तर देता आलं नाही. मत्र, या कारवाईने समाधान झाल्याचे मोहंतो पॅन्गींग या सेवानिवृत्त वैमानिकाने याबाबतचे ट्विट करुन आपल्या 2008 नंतरची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

दरम्यान, एकप्रकारे मोहंतो पॅन्गींग यांनी तत्कालीन सरकारच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सरकारने परवानगी न दिल्यामुळेच भारतीय वायू सेनेकडून कारवाई करण्यात आली नाही. मात्र, वायू सेना तेव्हाही तयार होती. चलो, देर आए दुरूस्त आए असे म्हणत पॅगींग यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारचे कौतुक करताना, काँग्रेस सरकारची भूमिका विशद केली आहे.     

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाMumbaiमुंबईIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानterroristदहशतवादीindian air forceभारतीय हवाई दल