शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

नेहरूंच्या परराष्ट्र नीतीवर आता दिसणार पटेलांची छाप, सरकारनं बनवला हा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 15:58 IST

आता मोदी सरकार सरदार पटेलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहे.

नवी दिल्लीः भारताच्या परराष्ट्र नीतीवर नेहरू आणि त्यांच्या विचारधारेचा प्रभाव नेहमीच पाहायला मिळतो. परंतु आता मोदी सरकार सरदार पटेलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहे. आता परराष्ट्र सेवेतील उच्चाधिकारी भारताचे बिस्मार्क समजल्या जाणाऱ्या पटेलांना श्रद्धांजली वाहताना दिसतील. त्यासाठी नर्मदेच्या किनारी उभारण्यात आलेल्या सरदार पटेलांच्या मूर्तीजवळ परराष्ट्र मंत्रालयाच्या वार्षिक प्रमुख मिशनसाठी होणाऱ्या परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे.आधी ही परिषद लोकसभा निवडणुकीच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती. आता सप्टेंबर रोजी याचं आयोजन होणार आहे. या परिषदेत सर्व भारतीय राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या परिषदेसाठी जगातल्या सर्वात उंच मूर्तीजवळ टेंट सिटी तयार करण्यात येणार आहे. या परिषदेचं उद्घाटन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला संबोधित करणार आहेत.या परिषदेत ट्रम्प प्रशासनाचा आक्रमक पवित्रा, अमेरिकेबरोबरचे व्यापार संबंध, चीन आणि रशियाबरोबरचे संबंध, दहशतवादाविरोधातील रणनीती, परराष्ट्र गुंतवणूक वाढवण्याची योजना, काऊन्सलर, प्रवाशांच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही राज्यसभेत संबोधित करताना मोदी म्हणाले की, सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर जम्मू-काश्मीरच्या समस्येला तोंड द्यावं लागलं नसतं.  

टॅग्स :Statue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटी