शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

100 नवीन वंदे भारत एक्सप्रेससह 772 ट्रेन्स जोडल्या; रेल्वेमंत्र्यांनी मांडली 5 वर्षांची रिपोर्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 21:23 IST

Indian Railway new Train: रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी संसदेत याबाबत माहिती दिली.

Indian Railway : मागील काही वर्षांपासून रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. अशातच, भारतीय रेल्वेने गेल्या पाच वर्षांत 772 अतिरिक्त गाड्या रेल्वे नेटवर्कमध्ये जोडल्या आहेत. यामध्ये 100 वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी आज संसदेत ही माहिती दिली. 

या गाड्या जोडल्या गेल्यारेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, सर्व विभागातील प्रवाशांच्या गरजा समजून रेल्वेने एक्स्प्रेस ट्रेन, सुपरफास्ट ट्रेन, पॅसेंजर/MEMU/DMMU अशा विविध श्रेणींमध्ये गाड्या सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वेमध्ये नवीन रेल्वे सुविधा आणण्याचे कामही वेगाने सुरू आहे. 

आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले, रेल्वेतील सर्व गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतील स्थितीचे वेळोवेळी निरीक्षण केले जाते. अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यमान गाड्यांच्या लोड फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आली आहे. यासोबतच नवीन गाड्या सुरू करून विशेष गाड्या चालवल्या जातात आणि सध्याच्या गाड्यांची वारंवारता वाढवली जात आहे.

रेल्वेची 'विकल्प' योजना काय आहे?रेल्वेकडून 'रेल्वे विकास प्रणाली' चालवली जात आहे. या अंतर्गत एखाद्या विशिष्ट मार्गासाठी तिकीट बुक केल्यावर प्रवाशांना त्या मार्गावरील इतर कोणत्याही रिकाम्या ट्रेनमध्ये जागा दिली जाते. या योजनेंतर्गत, एखाद्या प्रवाशाने लोअर क्लास तिकीट काढले आणि त्या मार्गावरील इतर कोणत्याही ट्रेनमध्ये अप्पर क्लासमध्ये जागा रिकामी असेल, तर त्याची सीटही अपग्रेड केली जाते.  

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार