शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

भारताचा श्रीलंकेवर २७८ धावांनी शानदार विजय

By admin | Published: August 24, 2015 11:16 AM

कोलंबो येथील दुस-या कसोटीत भारताने श्रीलंकेवर २७८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २४ - श्रीलंकेविरुदच्या दुस-या कसोटीत भारताने २७८ धावांनी विजय मिळवत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१अशी बरोबरी साधली आहे. श्रीलंकेचे सर्व गडी १३४ धावांत बाद झाले.  अश्विनने ४२ धावांमध्ये सर्वाधिक ५ बळी मिळवत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच विजय आहे.  के. एल. राहुलला 'मॅन ऑफ दि मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. 
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू करताना श्रीलंकेची धावसंख्या २ बाद ७२ अशी होती, मात्र श्रीलंकेचे उर्वरित ८ गडी अवघ्या ६२ धावांत तंबूत परतले आणि भारताने सामना खिशात टाकला. श्रीलंकेचा हेराथ ४ धावांवर नाबाद राहिला.
कर्णधार अँजलो मॅथ्यूज (२३), धोकादायक फलंदाज दिनेश चंडीमल (१५) , थिरिमने (११) ,जेहान मुबारक (०), प्रसाद (०) , करूणारत्ने (४६), कौशल (५) व चमिरा (४)  हे फलंदाज पटापट बाद झाल्याने श्रीलंकेची डाव कोसळला. करूणारत्ने ४६ धावा करत थोडी झुंज द्यायचा प्रयत्न केला खरा मात्र त्याला इतर फलंदाजांची पुरेशी साथ मिळाल्याने त्यांचा डाव १३४ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे अश्विनने ५, मिश्राने ३ तर शर्मा व यादवने प्रत्येकी १ बळी टिपला.