शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

भारत सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश - राजनाथ सिंह

By admin | Published: March 03, 2016 5:58 PM

जगात कुठला धर्मनिरपेक्ष देश असेल तर तो, भारत आहे. बहुविविधता असलेल्या या देशामध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने एकत्र रहातात असे राजनाथ यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. ३ - जगात कुठला धर्मनिरपेक्ष देश असेल तर तो, भारत आहे. बहुविविधता असलेल्या या देशामध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने एकत्र रहातात असे राजनाथ यांनी सांगितले. राज्यसभेमध्ये केंद्रीय मंत्र्याने दिलेल्या प्रक्षोभक भाषणा विषयीच्या चर्चेमध्ये बोलताना त्यांनी हे सांगितले. जगात भारत असा एकमेव देश आहे जिथे सर्व धर्माचे लोक एकत्र रहातात. इस्लाम, ख्रिश्चन धर्मासह सर्व धर्माच्या पंथाचे लोक इथे रहातात असे राजनाथ यांनी सांगितले. भारताची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. फक्त एक पक्ष देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवू शकत नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे असे राजनाथ यांनी सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री राम शंकर काथेरीया यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. काथेरीया यांच्यावर आग्रा येथील कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे. मी काथेरीया यांचे भाषण ऐकले, तुम्ही सुद्धा ते भाषण ऐका त्यात काहीही प्रक्षोभक नाही असे राजनाथ यांनी सांगितले. राजकीय फायदा-तोटयावर जातीय सलोख्याचे मोजमाप करु नका, न्याय आणि मानवतेच्या आधारावर त्याचे मोजमाप झाले पाहिजे असे राजनाथ यांनी सांगितले.