शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
6
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
7
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
8
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
9
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
11
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
12
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
13
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
14
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
15
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
16
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
17
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
18
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
19
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
20
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा

भारताचा आवाज होत आहे मजबूत; पाच वर्षांत १३.५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 8:04 AM

केवळ पाच वर्षांत देशातील १३.५ कोटी जनता गरिबीतून बाहेर पडली,  असेही ते म्हणाले. 

पिठौरागड : ‘आव्हानांनी वेढलेल्या जगात भारताचा आवाज बळकट होत आहे आणि जी-२० शिखर परिषदेदरम्यान देशाच्या सामर्थ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख झाली आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. केवळ पाच वर्षांत देशातील १३.५ कोटी जनता गरिबीतून बाहेर पडली,  असेही ते म्हणाले. 

येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सरकारने महिला आरक्षण विधेयकासारख्या ३० ते ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्यांवर निर्णय घेतले आहेत. त्यांनी भारताच्या यशस्वी चंद्रयान-३ मोहिमेचा संदर्भ देत म्हटले की, भारत चंद्राच्या त्या भागात पोहोचला, जिथे इतर कोणताही देश पोहोचू शकला नाही.

४२०० कोटींच्या  प्रकल्पांचे उद्घाटन- पंतप्रधानांनी उत्तराखंडमध्ये सुमारे ४२०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. - या वर्षी चारधाम यात्रेला आलेल्या भाविकांची संख्या ५० लाखांच्या आसपास आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा