शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

इंदूर सहाव्यांदा ठरले 'सर्वात स्वच्छ' शहर, सुरत दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2022 8:11 PM

Indore : इंदूरनंतर सुरत दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

नवी दिल्ली : केंद्राच्या वार्षिक सर्वेक्षणात इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. इंदूरनंतर सुरत दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

इंदूर आणि सुरतने यावर्षी मोठ्या शहरांच्या श्रेणीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर विजयवाडा यांनी तिसरे स्थान गमावले आहे. त्यानंतर नवी मुंबईला ही जागा मिळाली. सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, त्रिपुरा 100 पेक्षा कमी शहरी स्थानिक संस्था असलेल्या राज्यांमध्ये अव्वल आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी येथे एका कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतरही उपस्थित होते.

गंगेच्या काठावरील शहरांची स्थिती एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत महाराष्ट्रातील पाचगणी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ छत्तीसगडमधील पाटण (एनपी) आणि महाराष्ट्रातील कराड यांचा क्रमांक लागतो. एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत हरिद्वार हे गंगेच्या काठावरील सर्वात स्वच्छ शहर राहिले. त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेशचा क्रमांक लागतो. सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गंगेच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये बिजनौर पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे कन्नौज आणि गडमुक्तेश्वर आहे.

देवलाली सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डया सर्वेक्षणात महाराष्ट्रातील देवलाली हे देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड ठरले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या (शहरी) प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी आणि विविध स्वच्छता मानकांच्या आधारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (ULB) श्रेणीबद्ध करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सातवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMumbaiमुंबईSuratसूरत