शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करा; भाजप खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 16:53 IST

गांधींचे हत्येनंतर शवविच्छेदन का नाही केले, आभा आणि मनू यांची प्रत्यक्षदर्शी म्हणून न्यायालयात फेरतपासणी का नाही झाली, गोडसेच्या बंदुकीतील किती चेंबर रिकामे होते, अशा अनेक प्रश्नांमुळे गांधी हत्येचा तपास पुन्हा एकदा व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सतत गांधीजींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप पक्षातील नेत्यानेच आता गांधी हत्येची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार सुब्रमण्याम स्वामी यांनी ही मागणी केली आहे. तसेच गांधींना नथुराम गोडसेंने गोळी मारली होती, हे पूर्णपणे सिद्ध झालंच नाही, असंही त्यांनी म्हटले आहे. 

खासदार स्वामींनी ट्विट करून ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. गांधींचे हत्येनंतर शवविच्छेदन का नाही केले, आभा आणि मनू यांची प्रत्यक्षदर्शी म्हणून न्यायालयात फेरतपासणी का नाही झाली, गोडसेच्या बंदुकीतील किती चेंबर रिकामे होते, अशा अनेक प्रश्नांमुळे गांधी हत्येचा तपास पुन्हा एकदा व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये गांधी हत्येच्या चौकशी संदर्भातील याचिका फेटाळून लावण्यात आली होती. ऑक्टोबर 2017 मध्ये आयटी क्षेत्रातील डॉ. पंकज कुसुमचंद्र यांनी याचिका दाखल केली होती. गांधी हत्येत गोडसेने चौथी गोळी मारली होती, यावर काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. पंकज यांनी याचिकेतून केली होती. आता पुन्हा न्यायालयाच्या आदेशावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.