शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

बारावीसाठी मूल्यांकन योजना जारी करा; ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचा सर्व राज्य बोर्डांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 12:47 PM

सुप्रीम कोर्टाचा सर्व राज्य बोर्डांना आदेश; ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या राज्यांच्या मंडळांना दहा दिवसांत बारावी वर्गाची मूल्यांकन योजना जारी करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की, सगळ्या राज्य बोर्ड्सनी सीबीएसई आणि आयसीएसईप्रमाणे निश्चित वेळेत ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करावा.

न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठापुढे ॲडव्होकेट अनुभा सहाय श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यात राज्य बोर्डची बारावी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली गेली होती.सीबीएसई, सीआयएससीई, उत्तर प्रदेश बोर्ड, मध्यप्रदेश बोर्ड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात बोर्डसह बहुतांश बोर्ड्सनी आपली १२वी परीक्षा रद्द केली आहे.

आंध्र प्रदेशनेही परीक्षा केली रद्द

परीक्षेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने गुरुवारी घेतला.  खंडपीठाने म्हटले की, सगळ्या राज्य बोर्ड्सची एक समान मूल्यांकन योजना असू शकत नाही. आम्ही तशा प्रकारचा आदेश देऊ शकत नाही. प्रत्येक बोर्ड स्वायत्त आणि वेगळे आहेत. या परिस्थितीत न्यायालय एक समान मूल्यांकन योजना निश्चित करण्याचा आदेश देऊ शकत नाही.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी