शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

‘सरकारने राष्ट्रहितासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:31 IST

Rahul Gandhi News: काँग्रेसने गुरुवारी अमेरिकेने भारतावर २७ टक्के शुल्क लादल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केली आणि सरकारने राष्ट्रहितासाठी उभे राहण्याची वेळ आली असल्याचे म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकार यावर काय करणार आहे, असा सवाल केला.

 नवी दिल्ली - काँग्रेसने गुरुवारी अमेरिकेने भारतावर २७ टक्के शुल्क लादल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केली आणि सरकारने राष्ट्रहितासाठी उभे राहण्याची वेळ आली असल्याचे म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकार यावर काय करणार आहे, असा सवाल केला.

राहुल गांधी म्हणाले की, आमच्या भागीदार देशाने (अमेरिकेने) २७ टक्के शुल्क लावले आहे, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, आपल्या औषध उद्योग आणि शेतीसह सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम होणार आहे. सरकार यावर काय करणार आहे, ते सांगावे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधानांवर निशाणा साधला आणि म्हटले की, अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादल्याने अमेरिकन नेतृत्व एक व्यापारी आहे आणि "आमचा ग्राहक" त्याच्या जाळ्यात अडकला असल्याचे दिसते.काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले की, अतिरिक्त शुल्क लादणे, हे भारत सरकार आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील चर्चेचे पूर्ण अपयश आहे. समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी टीका करत म्हटले की, एकतर्फी प्रेम करून आणि एखाद्याला मित्र म्हणण्याने देशाची विश्वासार्हता आणि ताकद वाढत नाही. अमेरिका भारताशी अशी का वागली, याचे सरकारला उत्तर द्यावे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका