शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

संसद वारंवार तहकूब होणे देशहिताचे नाही : व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:35 IST

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.

नवी दिल्ली : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेली कोंडी दूर करण्याचा आग्रह काँग्रेसने कायम ठेवल्यामुळे शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. गुरुवारी काँग्रेसच्या याच ठाम भूमिकेमुळे सभागृहात कामकाज बंद पडले व त्यामुळे क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांना त्यांचे सभागृहातील पहिले भाषणही करता आले नव्हते.संसदेचे कामकाज सध्या सुरू असते ते अधूनमधूनच. हे काही देशाच्या हिताचे नाही, असे नायडू म्हणाले. ते येथे इंटरनॅशनल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर आणि इंटेग्रेटेड ट्रान्झिट कॉरीडॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या पायाभरणी समारंभात बोलत होते. नायडूम्हणाले, सर्वांना सामावून घेणाºया आर्थिक विकासाची भूमिका घेऊन भारताला जागतिक आर्थिक नेता बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील.एकोप्याने राहण्याची संस्कृती-देशावर पूर्वी झालेल्या आक्रमणांचा उल्लेख करून नायडू म्हणाले की या देशाची संस्कृती दहा हजार वर्षांची असून भारताने कोणावर कधी आक्रमण केल्याची नोंद नाही.आम्ही एकोप्याने राहू इच्छितो. आक्रमणापूर्वी जगाच्या सकल देशी उत्पादनात (जीडीपी) भारताचा वाटा २७ टक्के होता.लवकरात लवकर आर्थिक विकास ७.५ टक्क्यांच्या पलीकडे नेऊन दोन दोन आकडी होण्यासाठी आम्ही सगळ््यांनी काम केले पाहिजे, याचा विसर पडू नये, असे ते म्हणाले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूGovernmentसरकारParliamentसंसद