शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ऐकावं ते नवलच ! 54 वर्षे कुटुंबीयांसह भारतात राहणाऱ्या भंडारींना ठरवले विदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 11:43 IST

सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसिलचर येथे विदेशी न्याय प्राधिकरणाचे सदस्य बी.के. तालुकादार यांनी म्हटले की, भंडारी दास यांच्या वकिलामार्फत देण्यात आलेल्या लिखीत, पुराव्यांसह दस्तावेज ठळकपणे पाहिले आहेत

गुवाहटी - भंडारी दास ही महिला जवळपास 1967 मध्ये बांग्लादेशहून आपल्या पती आणि दोन मुलांसह भारतात आली. तत्कालीन परिस्थितीत धार्मिक हिंसाचारात झालेल्या वाताहतीतून बचाव करण्यासाठी हे कुटुंब भारतात आलं. तेव्हापासून आसामच्या कछार जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात भंडारी दास या आपल्या कुटुंबासमेवत राहत आहेत. मात्र, 54 वर्षांनंतरही 80 वर्षीय भंडारी दास आणि त्यांच्या कुटुंबीयांस विदेशी मानले जात आहे. 

सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. तर, भारतीय नागरिक बनण्यासाठी आणखी 10 वर्षे वाट पाहावी लागेल. पण, माझ्या प्रकृती अस्वस्थतेमुळे मी कधी भारतीय नागरिक बनेल, असे मला वाटत नाही, असे भंडारी यांनी म्हटलं आहे. विधवा असलेल्या भंडारी यांचं वय 80 वर्षे असून त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आहेत. 

सिलचर येथे विदेशी न्याय प्राधिकरणाचे सदस्य बी.के. तालुकादार यांनी म्हटले की, भंडारी दास यांच्या वकिलामार्फत देण्यात आलेल्या लिखीत, पुराव्यांसह दस्तावेज ठळकपणे पाहिले आहेत. आसाम कराराच्या अनुच्छेद 5 अनुसार वाहणारे विदेशी किंवा आलेले विदेशी, ज्यांनी 1 जानेवारी 1966 आणि 24 मार्च 1971 च्या दरम्यान भारतात प्रवेश केला आहे. या विदेशी नागरिकांना एफआरएरओचे नोंदणीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, व भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी त्यांना 10 वर्षे वाट पाहावी लागेल. त्यामुळे, मतदान प्रक्रियेत या नागरिकांना सहभागी होता येणार नाही. 

दरम्यान, 2008 साली भंडारी दास यांचे प्रकरण विदेशी न्याय प्राधिकरणाकडे आले होते. भारतात आल्यानंतर 41 वर्षांनी सीमा रेषेवरील पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता, असे दास यांच्या वकिलांनी सांगितले.  

टॅग्स :AssamआसामBangladeshबांगलादेशWomenमहिलाCourtन्यायालयIndiaभारतVotingमतदान