शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांना आजपासून मिळणार मोफत वीज! 'या' राज्यात केली मोठी घोषणा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 16:23 IST

राजस्थानमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे.

राजस्थानमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून राजस्थानमधील शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे. सरकारने लोकांना मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत.  मुख्यमंत्री मोफत वीज योजना आजपासून सुरू होत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य झाल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य वीजग्राहकांनाही आजपासून १०० युनिट मोफत वीज मिळणार आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात याची घोषणा केली होती. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या वीज बिलात नागरिकांना दिलासा मिळण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातील सुमारे १ कोटी ४० लाख सर्वसामान्य ग्राहकांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. शेतकऱ्यांसोबतच ८० टक्के सर्वसामान्य वीजग्राहकांनाही शून्य वीजबिल येत असल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी राजस्थानमध्ये सर्वसामान्य ग्राहकांना ५० युनिट वीज मोफत दिली जात होती.

... जेव्हा IAS अधिकारी सौम्या वृद्धाची समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर बसतात

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घोषणेनुसार, आजपासून महिलांना बसच्या भाड्यात पन्नास टक्के सवलत मिळणार आहे. आजपासून राजस्थान रोडवेजमधील महिलांचे भाडे निम्मे होणार आहे. यापूर्वी महिलांना भाड्यात ३० टक्के सूट मिळत होती. सीएम गेहलोत यांनी अर्थसंकल्पीय भाषणात ही सूट पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवली होती. 

या दोन मोठ्या योजनांव्यतिरिक्त, रोडवेज आजपासून जयपूर आणि दिल्ली दरम्यान स्लीपर बस सेवा सुरू करत आहे. आतापर्यंत फक्त खाजगी बस ऑपरेटर जयपूरहून स्लिपर बस चालवत असत. रोडवेजने ३१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजल्यापासून ही बस सुरू केली आहे. त्यामुळे जयपूर-दिल्ली कनेक्टिव्हिटी चांगली झाली आहे. यासोबतच राजस्थानमध्ये आजपासून किमान आधारभूत किमतीवर हरभरा आणि मोहरीची खरेदी सुरू झाली आहे. सहकार विभागाकडून ६३४ केंद्रांवर हरभरा व मोहरीची खरेदी सुरू आहे. यासाठी राज्यभरात ९४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज