शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा..! BSF जवान वाळूवर भाजतात पापड..

By admin | Published: May 23, 2016 3:03 PM

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये उन्हाचा जबर तडाखा बसला असून बीएसएफ जवान चक्क वाळूवर पापड भाजत आहेत.

ऑनलाइन लोकमत
जैसलमेर, दि. २३ - संपूर्ण भारताला कडाक्याच्या उन्हाचा जबर फटका बसला असून राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर अजूनच बिकट अवस्था झाली आहे. जैसलमेरमधील उन्हाचा कडाका इतका आहे की भारत-पाकिस्तान बॉर्डवर बीएसएफ जवान चक्क वाळूवर पापड शेकत आहेत. एवढचं नव्हे तर त्यांच्या सांगण्यानुसार या ऊन्हामध्ये ते भातही शिजवू शकतात. एका भांड्यात पाण्यात तांदूळ घालून ते बाहेर ठेवल्यास अवघ्या दोन-तीन तासांत भात शिजतो, असे काही जवानांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरमध्ये सध्या सर्वाधिक म्हणजे ५५ डिग्री तापमान आहे, मात्र हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान ४७.६ डिग्री इतके नोंदवले गेले होते. 
'फोकस एनर्जी' या खासगी फर्मने दिलेल्या माहितीनुसारही, सध्या या भागात पारा ५४.५ डिग्रीच्या वर पोचला आहे.
अतिशय उष्ण वातावरणामुळे जवानांसाठी येथे राहणे कठीण होत चालले आहे. डोक्यावर टोपी आणि उन्हापासून संरक्षण करणारे कपडे घालूनही जवानांना उन्हाचा जबर फटका बसत आहे. काही जवानांनुसार, तापत्या वाळूत चालताना अनेकदा त्यांचे बूटही वितळल्याच्या घटना घडल्या.