शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

तब्बल नऊ तास जळगावकर अंधारात

By admin | Published: October 30, 2015 12:16 AM

जळगाव : बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल नऊ तास खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले.

जळगाव : बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा तब्बल नऊ तास खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले.
बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. पाण्यामुळे विठ्ठलपेठ फिडर मधील एम.आय.डी.सी., शनीपेठ, जोशीपेठ या तीन सेक्शनमधील तसेच गणपती नगर व सिंधी कॉलनी परिसरातील ट्रान्सफार्मर व विजेच्या खांब्यावरील चकत्यांमध्ये अडथळे आल्याने वीज पुरवठा खंडित झाला.
वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांनी दखल घेत एक वाजेपासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात केली. अवघ्या दहा मिनीटात पन्नास टक्के भागात पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता पी. एम. मेहेर यांनी सांगितले. मात्र संपूर्ण वीज पुरवठा सुरू होण्यास तब्बल नऊ तास लागले. २९ च्या पहाटे चार वाजेपर्यंत जोशीपेठातले दोन ट्रान्सफार्मर बंद होते. त्यामुळे तेथील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. तेथील अडथळे दुरुस्त करून सकाळी पावणे दहा पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
तसेच गणपती नगर व सिंधी कॉलनी भागातही रात्री १२ वाजेच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा अडीच ते तीन तासात पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन.बी. चौधरी यांनी सांगितले.