शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

केंद्राच्या परवानगीशिवाय जवानांना अटक होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 9:33 AM

केंद्राने सीआरपीएफच्या कलम ४५ अंतर्गत निमलष्करी दलाच्या जवानांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) जवानांना आता केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय अटक केली जाणार नाही.

केंद्राने सीआरपीएफच्या कलम ४५ अंतर्गत निमलष्करी दलाच्या जवानांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत केवळ जम्मू-काश्मीरमधील लष्कराच्या जवानांना अटकेपासून संरक्षण मिळत होते.  सीएपीएफमध्ये आसाम रायफल्स, सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एनएसजी व एसएसबी यांचा समावेश आहे.

सल्लामसलतीनंतर प्रस्ताव लागूजम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी रणबीर दंड संहिता १९८९ लागू होती. कलम ३७० मध्ये बदल केल्यानंतर कायदा विभागाने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांना सीआरपीसीच्या कलम ४५ अंतर्गत आणण्यासाठी गृह मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला होता. गृहमंत्रालयाने हा प्रस्ताव मान्य केला आहे.