शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जदयू आमदारांचा नितीश कुमारांना घरचा आहेर; तेजस्वी यादवांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 11:19 IST

राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या  आमदाराने आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. बिहारमधील सरकार बेरोजगारी हटविण्यासाठी काहीही काम करत नसल्याचा आरोप आमदार अमरनाथ गामी यांनी केला आहे. बिहारमध्ये नोकऱ्या नाही. त्यामुळेच लोक बिहार सोडून जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या आमदाराने राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी बेरोजगारीविरुद्ध सुरू केलेल्या यात्रेचे कौतुक केले आहे.

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. अन्यथा लोक बिहार सोडून गेले नसते. तेजस्वी यादव बेरोजगारी हटाव यात्रा काढत आहेत. मात्र त्यामुळे फारसा फायदा होणार नाही. केंद्र सरकारच्या मदतीशिवाय बेरोजगारी हटविणे सोपे नाही. बिहारमधील कोणत्याच सरकारने बेरोजगारी समोर ठेवून काम केले नसल्याचे गामी यांनी सांगितले आहे.

याव्यतिरिक्त जदयूचे आमदार जावेद इकबाल अन्सारी यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मागील 10-15 वर्षांपासून बेरोजगारीमुळे बिहारमधून अनेकजन पलायन करत आहेत. विरोधी पक्षांकडून 'बेरोजगारी हटाव' यात्रा काढण्यात येत आहे. लोक कामासाठी दुसऱ्या राज्यात जात आहेत. तिथे त्यांना अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे युवकांच्या प्रश्नावर मैदानात उतरणाऱ्यांचे कौतुकच करायला हवे, असं सांगताना त्यांनी राजदच्या यात्रेचे समर्थन केले आहे.

राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे.