शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येईल, अशी स्थिती...; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
5
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
6
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
7
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
8
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
9
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
10
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
11
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
12
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
13
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
14
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
15
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
16
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
17
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
18
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
19
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
20
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू

लव्ह मॅरेजनंतर शिकवलं, नोकरी लावली पण बायकोच सोडून गेली, नवऱ्याने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 2:52 PM

शिवांशू अवस्थी आणि मीनाक्षी शुक्ला यांनी २००८ मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या १५ वर्षानंतर ते वेगळे झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लव्ह मॅरेजनंतर पत्नीला शिकवलं. तिचं स्वप्न पूर्ण केलं. सरकारी नोकरी लावली पण नंतर पत्नीच सोडून गेल्याची घटना घडली आहे. कानपूरमध्ये राहणाऱ्या शिवांशू अवस्थी आणि मीनाक्षी शुक्ला यांनी २००८ मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या १५ वर्षानंतर ते वेगळे झाले आहेत. या दोघांना दोन मुलं आहेत. 

शिवांशू सांगतो की, त्याची पत्नी मीनाक्षीची मोठी स्वप्न होती. पुढे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. अशा परिस्थितीत त्याने पत्नीला शिक्षण पूर्ण करायला दिलं. २०१५ मध्ये तिला सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पण सरकारी नोकरी मिळताच मीनाक्षी बदलली, असा आरोप आहे. तुझी आई आजारी आहे, तिची काळजी घेण्यासाठी नोकर ठेव, असं सांगून तिने शिवांशूच्या घरी राहण्यास नकार दिला. 

पती-पत्नीमध्ये यावरून बराच वाद झाला होता. शेवटी मीनाक्षी घरातून निघून गेली. तिने तिच्या लहान मुलालाही सोबत नेलं. मोठा मुलगा (१३) शिवांशूसोबत राहिला. मीनाक्षीनेही आपल्या मोठ्या मुलाच्या ताब्यासाठी न्यायालयात अर्ज केला. याशिवाय शिवांशूविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शिवांशू सांगतो की, त्याने पत्नीला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आली नाही.

मीनाक्षी इटावामध्ये राहायला लागली आणि तिथे काम करू लागली. नंतर औरैयामध्ये बदली झाली. वैतागलेल्या शिवांशूने घटस्फोटाची केस दाखल केली. या प्रकरणात मीनाक्षी तारखेला आली नाही. त्यामुळे शिवांशूने एकतर्फी घटस्फोटाचे आवाहन केलं. सुनावणीनंतर न्यायालयाने शिवांशूची एकतर्फी घटस्फोटाची याचिका स्वीकारली. शिवांशूच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने हे मान्य केलं आहे की, हे जोडपं अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही आणि पत्नीही येत नाही, त्यामुळे पतीकडे घटस्फोट घेण्याचं कारण आहे. 

टॅग्स :marriageलग्नjobनोकरी