शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

हृदयद्रावक! लग्नानंतर 7 वर्षांनी 'ती' झाली आई, 5 बाळांना दिला जन्म पण एकही नाही राहिलं जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:05 IST

लग्नाच्या 7 वर्षांनंतर ती पहिल्यांदाच आई झाली. तिने तब्बल 5 बाळांना एकाच वेळी जन्म दिला. पण पाचपैकी एकही बाळ जिवंत राहिलं नसल्याची घटना आता समोर आली आहे. 

नवी दिल्ली - आई-बाबा होणं हा प्रत्येक पालकाच्या आयुष्यातला एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो. काही लोकांना जुळी मुलं होतात. तर काहींना मुलासाठी लग्नानंतर देखील कित्येक वर्षे वाट पाहावी लागते. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. राजस्थानमध्ये नियतीचा क्रूर खेळ पाहायला मिळाला आहे. लग्नाच्या 7 वर्षांनंतर ती पहिल्यांदाच आई झाली. तिने तब्बल 5 बाळांना एकाच वेळी जन्म दिला. पण पाचपैकी एकही बाळ जिवंत राहिलं नसल्याची घटना आता समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, करौलीच्या मासलपूरमधील पिपरानी गावातील रेश्मा नावाच्या महिलेला लग्नाला सात वर्षे झाले तरी मूल होत नव्हतं. अखेर 7 वर्षांनी ती प्रेग्नंट राहिली. करौलीतील एका खासगी रुग्णालयात तिची डिलीव्हरी झाली. प्रसूतीच्या कालावधीआधीच तिची प्रसूती झाली. तिने एकाच वेळी तब्बल पाच मुलांना जन्म दिला. यामध्ये दोन मुलं आणि तीन मुली होत्या. इतक्या वर्षांनी कुटुंबात बाळाचा जन्म झाल्याने नातेवाईक आनंदात होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 

प्रिमॅच्युअर बेबी असल्याने सर्वच मुलं खूप कमजोर होती. त्यांचं वजन 300 ते 660 ग्रॅमच होतं.  त्यांचं वजन पाहता त्यांची जगण्याची शक्यता कमीच होती. पण त्यांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जयपूरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलांना जयपूर पाठवलं पण त्यांचा मृत्य़ू झाला. यामुळे रेश्मा आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थान