शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

काश्मीरसह उत्तर भारत गारठला

By admin | Published: December 22, 2015 2:49 AM

काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. काश्मिरात सर्वांत कडाक्याची थंडी मानल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या ‘चिल्लई कलाँ’ची सोमवारी सुरुवात झाली

नवी दिल्ली/श्रीनगर : काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. काश्मिरात सर्वांत कडाक्याची थंडी मानल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या ‘चिल्लई कलाँ’ची सोमवारी सुरुवात झाली आणि त्यासोबतच राजधानी श्रीनगरसह राज्याच्या अनेक भागांमध्ये या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. इकडे उत्तर भारतातही थंडीने कहर केला आहे. कानपूरमध्ये पारा गोठणबिंदूच्या जवळ पोहोचला आहे.श्रीनगरमध्ये रविवारी रात्री किमान तापमान उणे ५.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. पारा खाली गेल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. अनेक भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील पाणी गोठले. प्रसिद्ध दल सरोवरही कमी तापमानामुळे गोठले आहे. स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथे उणे ११ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदविण्यात आले.उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. कानपूर येथे पारा गोठणबिंदूच्या जवळ म्हणजे ०.८ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. कानपूर हे राज्यातील सर्वांत कमी तापमानाचे शहर बनले आहे. उत्तर प्रदेशच्या अन्य शहरांमध्येही थंडीसोबतच धुक्याची चादर पसरली आहे. (वृत्तसंस्था)