शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 17:21 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान भाजप नव्हे, तर काँग्रेसचेच होणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान भाजप नव्हे, तर काँग्रेसचेच होणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (AAP) हा I.N.D.I.A.चा भाग आहे. दिल्लीमध्येकाँग्रेस आणि आप सोबत निवडणूक लढवत आहेत. मात्र, पंजाबमध्ये हे दोन्ही पक्ष एक-मेकांसमोर उभे ठाकले आहेत.

प्रशांत किशोर आरटीव्हीला दिलेल्या एका मुलाखती म्हणाले, "आप संपूर्ण भारतभरात 13 जागा पंजाबमध्ये 7 जागा दिल्लीत तर एक जागा गुजरातमध्ये लढवत आहे. यामुळे केजरीवाल बाहेर आल्याने जो काही बदल होणार तो केवळ याच जागांवर होईल. यांपैकी पंजाबच्या 13 जागांवर आप आणि काँग्रेस यांच्यात थेट फाइट आहे. येथे जर आपला फायदा झाला, तर नुकसान काँग्रेसचेच होईल.''

पीके म्हणाले, पंजाबमध्ये भाजपही निवडणूक लढवत आहे. मात्र आपची खरी फाईट कांग्रेससोबत आहे. 2019 मध्ये, भाजपने पंजाबमध्ये गुरदासपूर आणि होशियारपूरमध्ये विजय मिळवला होता. यावेळी भाजपने राज्यातील सर्वच्या सर्व 13 जागांवर उमेदवार उतरवले आहेत.

आपच्या कार्यकरत्यांचे मनोबल वाढेल -प्रशांत किशोर म्हणाले, केजरीवाल कारागृहातून बाहेर आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे मनोबल वाढेल. मात्र ते पंजाब आणि दिल्ली व्यतिरिक्त बाहेरील मतदारांच्या भावनांना प्रभावित करू शकणार नाहीत. महत्वाचे म्हणजे, दिल्लीमध्ये 7 लोकसभा जागांसाठी 25 मे रोजी, तर पंजाबमधील 13 जागांवर 1 जूनरोजी मतदान होईल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prashant Kishoreप्रशांत किशोरArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcongressकाँग्रेसPunjabपंजाबdelhiदिल्ली