शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

नोटबंदीचा निर्णय मागे घ्या - केजरीवालांचे मोदींना आवाहन

By admin | Published: November 13, 2016 7:07 PM

लोकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - नोटबंदीच्या निर्णयावरून आक्रमक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर चौफेर टीकास्त्र सोडले आहे. लोकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केली.
नोटबंदीवरून मोदीविरोधात आघाडी उघणाऱ्या केजरीवाल यांनी आज संध्याकाळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोदींवर आरोपांचा भडीमार केला. केजरीवाल म्हणाले, "मोदी देशवासियांना 50 दिवस संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत. पण जनता आता 50 तासांचा संयम बाळगण्याच्याही मन;स्थितीत नाही. संपूर्ण देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे."
 सरकारने काळ्यापैशाविरोधात कारवाईचे नाटक केले असून, अशा नाटकांनी सर्वसामान्यांचे पोट भरू शकेल का, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला. "पंतप्रधान म्हणतात ही केवळ 50 दिवसांची समस्या आहे. पण या काळात सगळी व्यवस्था बिघडून जाईल. त्यामुळे मोदीजी तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि नोटबंदीचा निर्णय मागे घ्या."असे केजरीवाल म्हणाले.