शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

Kerala Boat Tragedy: केरळ बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ३ लहान मुलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 14:18 IST

मल्लपुरम जिल्ह्यातील तनूर येथे डबर डेकर पर्यटक बोट पलटल्याने ही दुर्घटना घडली. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली

मलप्पुरम - केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात थूवलथीराम तटाजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा २२ पर्यंत पोहचला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ११ लोकांचा जीव गेला. त्यात ३ लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

मल्लपुरम जिल्ह्यातील तनूर येथे डबर डेकर पर्यटक बोट पलटल्याने ही दुर्घटना घडली. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. त्यात ८ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सध्या त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बोटीत ३० पेक्षा अधिक प्रवासी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोठ्या संख्येने स्थानिक लोक दुर्घटनेतील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बोट रोखण्यासाठी लोकांची रस्सीचा वापरही केला. 

स्थानिक मीडियानुसार, या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत अधिकाधिक मुलांचा समावेश आहे. जे सुट्ट्यांमुळे फिरायला चालले होते. अनेकांनी लाईफ जॅकेटही घातले नव्हते असं केरळचे क्रिडा आणि मत्स्य पालन मंत्री अब्दुर्रहमन यांनी सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केरळ बोट दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत शोध सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पनियारी विजयन यांनी दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे तर पंतप्रधान कार्यालयाकडूनही अपघातातील पीडितांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचं जाहीर केले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात