शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

अफेअरचा संशय, भांडणानंतर पत्नी घर सोडून गेली मित्राच्या घरी, संतापलेल्या पतीने चाकूने वार करत दोघांचीही केली हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:00 IST

Kerala Crime News: मागच्या काही काळात विवाहबाह्य संबंध आणि या संबंधांमधून होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. केरळमधील पत्तनंतिट्टा येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयामधून पतीने पत्नी आणि तिच्या मित्राची निर्घृणपणे हत्या केली. 

मागच्या काही काळात विवाहबाह्य संबंध आणि या संबंधांमधून होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. केरळमधील पत्तनंतिट्टा येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या संशयामधून पतीने पत्नी आणि तिच्या मित्राची निर्घृणपणे हत्या केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना केरळमधील कलंजूर नावाच्या गावात घडली आहे. तसेच हत्या झालेल्या महिलेचं नाव वैष्णवी आणि तिचा मित्र विष्णू असं असल्याचं समोर आलं आहे. वैष्णवी हिचा पती बैजू याला त्याची पत्नी आणि विष्णू यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या संशयावरूनच बैजू याने वैष्णवी हिचा विष्णूच्या घरापर्यंत पाठलाग केला. त्यानंतर रविवारी रात्री सुमारे ११ वाजता त्याने धारदार हत्याराने सपासप वार करत त्याने वैष्णवी हिची हत्या केली. तर तिचा कथित प्रियकर असलेल्या विष्णू यालाही ठार मारले. 

बैजू आणि त्याची पत्नी यांचं घरात भांडण झालं होतं. त्यानंतर वैष्णवी ही कथितपणे घरातून पळून गेली होती. तसेच ती विष्णूच्या घरी राहायला गेली होती. दरम्यान, वैष्णवी हिच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करत तिची हत्या केल्यानंतर बैजू यांने विष्णूलाही गंभीररीत्या जखमी केले होते. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना विष्णू याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विष्णू याला ताब्यात घेतलं असून, पुढील चौकशी सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिपKeralaकेरळ