शहरं
Join us  
Trending Stories
1
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
2
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
3
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
5
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
6
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
7
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
8
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
9
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
10
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
11
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
12
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
13
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
14
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
15
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
16
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
17
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
18
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
20
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी

कोहलीला चिंता दिल्ली प्रदूषणाची

By admin | Published: November 09, 2016 2:11 AM

दिल्लीमध्ये सध्या वायू प्रदूषणाची गंभीर स्थिती असताना यावर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यानेही चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये सध्या वायू प्रदूषणाची गंभीर स्थिती असताना यावर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यानेही चिंता व्यक्त केली आहे. कोहलीने याबाबत, दिल्लीकरांच्या आरोग्याला नुकसान न पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीकर कोहलीने या प्रदूषणाकडे लक्ष वेधताना इंस्टाग्रामवर पोस्ट करुन दिल्लीकरांच्या आरोग्याबाबत आवाहन केले आहे.कोहलीने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘आयुष्य खूप किमती आहे आणि पर्यावरण आपली जीवनवाहिनी आहे. आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो आणि जे पाणी आपण पितो, त्याला शुद्ध राखणे आपली जबाबदारी आहे. हे आपल्यापुरता किंवा आपल्या परिवारापुरता नसून संपूर्ण मानवतेसाठीही जरुरी आहे. आपल्याला पर्यावरण आणि आपल्या भविष्याचा यापासून विनाश करायचा नाही.’सध्या राजकोट येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या सरावात व्यस्त असताना कोहलीने दिल्लीतील प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)