शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

भू-संपादन अध्यादेश; स्वदेशी जागरणचा विरोध

By admin | Published: January 14, 2015 12:34 AM

रा. स्व. संघाची आर्थिक शाखा असलेल्या स्वदेशी जागरण मंचाने भू-संपादन अध्यादेशाला विरोध दर्शविला आहे.

नवी दिल्ली : रा. स्व. संघाची आर्थिक शाखा असलेल्या स्वदेशी जागरण मंचाने भू-संपादन अध्यादेशाला विरोध दर्शविला आहे. नरेंद्र मोदी सरकारकडे शेतकऱ्यांचे हित पाहून दुरुस्ती करावी असा आग्रह जागरण मंचाने केला आहे.या अध्यादेशातील सामाजिक प्रभावाचे मूल्यांकन व अन्नसुरक्षेच्या उपायांबाबतच्या तरतुदी हटविण्याला मंचाचा विरोध आहे. या भू-संपादन कायद्यात अंतर्भूत असलेल्या बाबी असून त्या संपुआ सरकारच्या कार्यकाळात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. मंचाच्या राष्ट्रीय सह संयोजक अश्विनी महाजन यांनी सरकार यात दुरुस्ती करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सामाजिक प्रभावाचे मूल्यांकन हा जगातील कुठल्याही भू-संपादन योजनेचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)