शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

भाजप नेत्यांनी वापरलेली भाषा भयचकित - पी. चिदम्बरम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 5:03 AM

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव येण्याची पुरती जाणीव झाल्याने भाजपच्या नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, असे चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.

नवी दिल्ली : भाजपच्या काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ असल्याचे पाहून भाजप नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, अशी टीका चिदम्बरम यांनी केली आहे.केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा, प. बंगाल प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष आणि कर्नाटकचे मंत्री सी.टी. रवी यांनी वापरलेली भाषा भयचकित करणारी आहे. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष या नेत्यांना ताकीद का देत नाहीत? असा सवाल चिदम्बरम यांनी उपस्थित केला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव येण्याची पुरती जाणीव झाल्याने भाजपच्या नेत्यांनी सभ्य राजकीय भाषणाला तिलांजली दिली आहे, असे चिदम्बरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.भाजप खासदार वर्मा यांनी मंगळवारी प्रचार सभेत असे म्हटले होते की, शाहीन बाग येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात जमलेले लाखो निदर्शक घरात घुसून महिलांवर बलात्कार करतील, त्यांना ठार मारतील. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे घडले, ते दिल्लीतही होऊ शकते. अन्य एका प्रचार सभेत केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधी निदर्शनकांवर टीका करताना देशद्रोहींना गोळ्या घाला, असे चिथावणीकारक विधान केले होते.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम