शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

लंकेश यांच्या प्रथम स्मृतिदिनी मोर्चात अग्निवेश व प्रकाश राजसह अनेक मान्यवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 03:49 IST

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी स्वामी अग्निवेश व अभिनेते प्रकाश राज यांच्या नेतृत्वाखाली येथील राजभवनावर मोर्चा काढण्यात आला.

बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी स्वामी अग्निवेश व अभिनेते प्रकाश राज यांच्या नेतृत्वाखाली येथील राजभवनावर मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये अनेक कलावंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी स्वामी अग्निवेश म्हणाले की, महात्मा गांधी यांची हत्या करणाºया प्रवृत्तींनीच गौरी लंकेश यांचीही हत्या केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे हे सच्चेहिंदू होते.पण राष्ट्रीय स्वयंसेवकसंघ आपली राजकीय हिंदुत्ववादी विचारसरणी इतरांवर लादू पाहात आहे. त्यांचा हिंदुत्ववादी विचारहिंदू धर्माच्या मूळ विचारांशीविसंगत आहे.गौरी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गौरी लंकेशस्मृति न्यासाने येथील सेंट्रल महाविद्यालयातल्या ज्ञानज्योती सभागृहामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरील परिषदेचे आयोजनकेले होते. या कार्यक्रमाला गौरी, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांचे नातेवाईक तसेच विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार,आमदार जिग्नेश मेवानी हेही उपस्थित होते. (वृत्तसंस्था)अटक केल्याचा दावालंकेश पत्रिके या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची गेल्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.हिंदू धर्मातील कट्टरपंथीयांवर त्या नेहमी कठोर टीका करीत असत. त्यांच्या मारेकºयांना अटक केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणPrakash Rajप्रकाश राज