शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

कायद्यामध्ये असला पाहिजे मानवतेचा स्पर्श, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 10:02 AM

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

गुवाहाटी : सर्व लोकांचे हित साधण्यासाठी कायद्यामध्ये मानवतेचा स्पर्श असला पाहिजे आणि समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी नेहमीच संवेदनशीलतेसोबत याचा वापर केला पाहिजे, असे मत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शुक्रवारी व्यक्त केले. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, कायद्याला त्या समुदायांची वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे, ज्या समुदायांची अंमलबजावणी करायची आहे. जेव्हा कायद्याचा बुद्धिमतापूर्ण अर्थ लावला जातो आणि त्याची अंमलबजावणी केली जाते, तेव्हा लोकांचा सामाजिक रचनेवर विश्वास असतो आणि ते न्यायाच्या दिशेने एक पाऊल असते.

याचबरोबर, न्यायव्यवस्थेची वैधता लोकांच्या विश्वासावर असते, जी न्यायालयीन स्वातंत्र्यावर अवलंबून असते. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास या सर्वात महत्त्वाच्या घटकांवरून निश्चित केला जातो की, समस्या आणि गरज असलेल्या नागरिकांसाठी न्यायव्यवस्था हा पहिला आणि शेवटचा उपाय आहे, असेही  सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाइल अॅप केले सुरूसरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, कायदा आणि त्याचे प्रशासन न्यायाचा पराभव करत नाहीत, तर तो टिकवून ठेवतात. हे सुनिश्चित करणे ही न्यायव्यवस्थेची भूमिका आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मोबाईल अॅप लाँच केले.

डीवाय चंद्रचूड यांच्याविषयी...डीवाय चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. धनंजय यशवंत चंद्रचूड असे त्यांचे पूर्ण नाव आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचे (LLB) शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इनलॅक्स (InLaks)स्कॉलरशिपच्या मदतीने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. हार्वर्डमध्ये, त्यांनी लॉ इन मास्टर्स (LLM) आणि फॉरेन्सिक सायन्स (SJD) मध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ द विटवॉटरसँड, दक्षिण आफ्रिकेत व्याख्यानेही दिली आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय