शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

कब्जा केलेला प्रांत सोडा : भारताने पाकला सुनावले

By admin | Published: June 04, 2016 2:34 AM

जम्मू आणि काश्मीरमधील बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला भूभाग तत्काळ रिकामा करा आणि या मुद्याला विनाकारण आंतरराष्ट्रीय स्वरूप देऊ नका

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला भूभाग तत्काळ रिकामा करा आणि या मुद्याला विनाकारण आंतरराष्ट्रीय स्वरूप देऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत भारताने पाकिस्तानला व्याप्त भाग सोडण्यास सांगितले आहे.‘पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागांवर बेकायदेशीररीत्या कब्जा केलेला आहे, तो भाग पाकिस्तानने आता रिकामा करण्याची गरज आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटले आहे. काश्मीर मुद्यावर पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनाच्या संदर्भात मत व्यक्त करताना स्वरूप बोलत होते. ‘संपूर्ण जम्मू-काश्मीरवर भारताचे सार्वभौमत्व आहे आणि हितसंबंधीयांचे भारताविरुद्धचे सर्व आक्षेप आम्ही फेटाळले आहेत. तसेच काश्मीर मुद्याला जागतिक आयाम मुळीच नाही यावर आम्ही भर दिलेला आहे. परंतु या द्विपक्षीय मुद्याला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनविणे हे ज्यांच्या मनात आहे, तेच लोक त्याला जागतिक आयाम देण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असे स्वरूप म्हणाले. (वृत्तसंस्था)