शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शाळा सुटली, विवाह झाला; १९व्या वर्षी चक्क सरपंच, प्रवीणा देतेय मुलींच्या शिक्षणासाठी लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:22 IST

कौटुंबिक परिस्थितीमुळे बालविवाहाची मी बळी ठरली, तरी गावातील एकही मुलगी आता शिक्षणाविना राहणार नाही, याचा संकल्प केला होता.

पाली (राजस्थान) : बालपणातच व्यसनामुळे वडिलांचे निधन झाले, घरात अठराविश्व दारिद्र्य, त्यामुळे शाळाही अर्ध्यावर सुटली. पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांच्या शेतात कामाला जाणाऱ्या एका मुलीचा समाजाने बालविवाहदेखील लावून दिला. परंतु आयुष्यात आलेल्या संकटांना निडरपणे तोंड देत हीच मुलगी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सरपंच झाली. प्रवीणा नावाची ही मुलगी सध्या मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत आहे.

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सकदरा गावातील प्रवीणा म्हणाली, कौटुंबिक परिस्थितीमुळे बालविवाहाची मी बळी ठरली, तरी गावातील एकही मुलगी आता शिक्षणाविना राहणार नाही, याचा संकल्प केला होता. मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत असल्याने सासरच्या मंडळींनीही तिला सरपंचपदाची निवडणूक लढण्यास प्रोत्साहन दिले. सरपंच झाल्यावर गावातच मुलींसाठी शाळा उभारल्याचे प्रवीणा यांनी म्हटले.

सात पाड्यांचा सांभाळला कारभारसासरची मंडळींची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसली, तरी त्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी सात पाड्यांची मिळून असलेल्या गट ग्रामपंचायतीची सरपंच होऊ शकले. सध्या माझा कार्यकाळ संपला असला, तरी शिक्षणासह अन्य कामेही यापुढे सुरूच राहणार असल्याचे प्रवीणा यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षण