शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

सैन्यातील जवानांसाठी दिवा जळू द्या!

By admin | Published: October 31, 2016 7:27 AM

सैन्यातील जवानांच्या नावाने यंदाची दिवाळी साजरी करा.

नवी दिल्ली : सैन्यातील जवानांच्या नावाने यंदाची दिवाळी साजरी करा. त्यांच्यासाठी दिवा जळू द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केले. वाईटाचा अंत आणि भारतीयांच्या जीवनात आनंदोत्सव निर्माण करणे म्हणजेच दिवाळी आहे. अर्थात, दिवाळी हे एक स्वच्छता अभियानही आहे, असेही ते म्हणाले. आकाशवाणीवरील या कार्यक्रमातून देशभरातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मोदी म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात सैनिकाबाबत प्रेम आहे. जगातील समुदायाला अंधारातून प्रकाशाकडे देणारे हे पर्व आहे. आमचे हे उत्सव शिक्षणाचा संदेश देतात. नरेंद्र मोदी अ‍ॅपवर देशातील नागरिकांनी जवानांना ज्या भरभरुन शुभेच्छा दिल्या त्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी या भाषणात केला. उघड्यावरील शौचालयाच्या मुद्यावर बोलताना मोदी म्हणाले की, सिक्कीमनंतर हिमाचलप्रदेशही आता खुल्या शौचालयातून मुक्त झाला आहे. केरळ राज्याचीही खुल्या शौचालयमुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. हरियाणा आणि गुजरातमध्ये होत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मोदी म्हणाले की, इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की, चाणक्यांनंतर देशाला एकत्र करण्याचे भगीरथ कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल हे या एकतेसाठीच जगले. एकतेसाठीच संघर्ष करत राहिले. दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अनेक सरदारांच्या कुटुंबांना संपविले गेले, याची आठवणही त्यांनी काढली.