शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात : पी चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:17 IST

भारतात पहिल्यांदाच आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले असे मोदी म्हणतात. प्रत्यक्षात मात्र, आमच्या काळात ही सर्जिकल स्ट्राइक झाले आणि ते कधी करण्यात आले त्याची तारीख आणि वेळ नुकतेच आम्ही देशासमोर आणले.

मुंबई - देशात पुन्हा भाजप सरकार येणार नाही. सरकार विरोधात असलेल्या पक्षाचे बहुमतापेक्षा जास्त खासदार निवडून येतील असा दावा माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. पाच वर्षात एनडीए सरकारचे काम अपेक्षाभंग करणारे आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाचे मुद्दे आपल्या भाषणात बोलत नाही. शेतकरी कर्ज माफी, आर्थिक प्रगती, देशातील रोजगार, यावर मोदी बोलत नाही. मोदी हे फक्त खोटा प्रचार करतात असा टोला पी चिदंबरम यांनी मोदींना लगावला. चिदंबरम हे एका मुलाखतीत बोलत होते.

भारतात पहिल्यांदाच आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले असे मोदी म्हणतात. प्रत्यक्षात मात्र, आमच्या काळात ही सर्जिकल स्ट्राइक झाले आणि ते कधी करण्यात आले त्याची तारीख आणि वेळ नुकतेच आम्ही देशासमोर आणले. मोदींचे मंत्रालय खोट बोलत आहे की, कॉंग्रेसच्या काळात सर्जिकल स्ट्राइक झालेच नाही. ते खोटे बोलत असले, तरीही सैनिक कधीच खोट बोलत नाहीत. याआधी, सुद्धा सर्जिकल स्ट्राइक झाले असल्याचे, सेनाध्यक्ष जनरल विक्रम सिंह यांनी स्पष्ट केले आहे. असे म्हणत चिदंबरम यांनी भाजप खोटे बोलत असल्याचा आरोप केला.

राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हणतात या प्रश्नाचे उत्तर देताना चिदंबरम म्हणाले की, राजकरणात खालच्या पातळीवर जाऊन आरोप करण्याचा काम भाजप करत आहे. भाजपचे भाजप नेते वीपी सिंह यांनी सर्वात आधी राजीव गांधीना चोर म्हंटले होते. असे ते यावेळी म्हंटले .

साध्वी प्रज्ञा ठाकुर यांना भाजपने उमेदवारी देणे म्हणजे लोकशाही साठी हा मोठा धक्का आहे. जो पर्यंत आरोप सिध्द होत नाही, तो पर्यंत निवडणुकीत उमेदवारी देण्यात गैर नाही. पण, दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपला दहशतवादी असल्याचे आरोप असलेली व्यक्ती सोडून दुसर कुणी मिळाला नही का ? असा सवाल यावेळी चिदंबरम यांनी उपस्थित केला

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकP. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस